आपल्यापैकी प्रत्येक जण रोजच युद्ध लढतो आहे… स्वतःशी, परिस्थितीशी… कधी विजय होतो तर कधी पराजय … या युद्धात नेहमीच जिंकणं अपेक्षित नाही…पण दोन्हीही स्वीकारायला शिकणं महत्त्वाचं आहे … किंबहुना जय पराजय यांच्याही पलीकडे जाऊन रणांगणात टिकून राहणं महत्त्वाचं आहे… अगदी समोर पराभव दिसत असला तरीही… आजचा पराभव विसरून उद्याच्या लढाईची तयारी करणं हाच खरा पुरुषार्थ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा