माणसानं आशावादी जरूर असावं. कसल्याही कठीण प्रसंगी प्रचंड आशा उराशी बाळगावी. पण ती आशा आपलं जगणं तोलून धरण्याएवढीच असावी. तिच्या बळावर स्वप्नांचे इमले रचण्याचा प्रयत्न करू नये. कारण ते इमले जेव्हा कोसळतात तेव्हा पायाखालची जमीनसुद्धा सरकते आणि साधं उभं राहायलाही आधार उरत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा